मुंबईतली मराठी खाद्यपदार्थांची दुकानं बंद होणं किंवा मराठी लग्नांत पंजाबी पद्धतीचं जेवण दिलं जाणं ही दुर्गा भागवतांनी खमंग पुस्तक लिहिण्यामागची तत्कालीन कारणं. आणि महाराष्ट्रीयांचा स्वतःच्या खाद्यपदार्थांबद्दलचा उदासीनपणा जावा हा उद्देश. मराठी संस्कृतीचे नाते स्वयंपाकाशी जोडत दुर्गा भागवत यांनी गप्पांच्या ओघात सांगितलेल्या काही मराठमोळ्या पाककृतींचा हा संग्रह.
यातल्या काही पाककृतींचा उगम कसा झाला हे ऐकणं मोठं मनोरंजक आहे.
मराठीतली जी काही आद्य रेसिपी बुक्स आहेत त्यात अन्नपूर्णा हे एक अतिशय महत्त्वाचं नाव. या पुस्तकाच्या लेखिका मंगला बर्वे यांचं नुकतंच निधन झालं. अन्नपूर्णा या पुस्तकात नवनवीन पाककृतींबरोबरच स्वयंपाकघराच्या आणि स्वयंपाकाच्या इतर अंगांबद्दल पण मंगलाबाईंनी फार छान लिहिलं आहे.
फूड आणि लाइफस्टाइल ब्लॉगर, अनुवादक, संपादक.
Delicious..Tasty..Mind.Tummy Blowing..intensely informative…can we enjoyed by kids to senior citizens…
Sincere efforts…loads of appreciation to the team
LikeLike
Delicious..Tasty..Mind.Tummy Blowing..intensely informative…can be enjoyed by kids to senior citizens…
Sincere efforts…loads of appreciation to the team
LikeLike
atishay sundar concept Sayali JI !!
video diwali ank !!
what a treat !!
LikeLike
Atishay chan concept. Tasech wachan pn A1
LikeLike